
३ फ़ेब्रुवारी रोजी मी आणि धीरज ओमकारेश्वर मंदीरात गेलो होतो. हे मंदीर सदाशिवराव भाऊंच्या कालखंडात बांधले गेले. हे मंदीर त्याच्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. हे बांधकाम १९६२ सालच्या पानशेतच्या पूरामध्येदेखील सुरक्शित राहिले. या मंदिरातच चिमाजीअप्पांची समाधी आहे. याच ठीकाणी त्यांच्या पत्नी १७३७ साली सती गेल्या होत्या.
1 comment:
रंगचित्र सुरेख आहे मंदिराचे.
Post a Comment